Tag: राज्य सरकार

1 2 3 4 5 6 10 40 / 91 POSTS
स्वाभिमानीच्या आंदोलनाचे राज्यभरात पडसाद, तिढा सोडवण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला ?

स्वाभिमानीच्या आंदोलनाचे राज्यभरात पडसाद, तिढा सोडवण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला ?

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरात या आंदोलनाचे पडसाद पहायला मिळत आहेत. कोल्हापुरातील ग्रामदेव ...
शेतक-यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, नक्की वाचा !

शेतक-यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, नक्की वाचा !

नागपूर – राज्यातील शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्पूर्ण घोषणा केली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी, पशुधन मृत अथवा जखम ...
दूध दरासाठीचं आंदोलन मागे नाही, लिटरमागे शेतक-याला पाच रुपये द्या – राजू शेट्टी

दूध दरासाठीचं आंदोलन मागे नाही, लिटरमागे शेतक-याला पाच रुपये द्या – राजू शेट्टी

मुंबई - राज्यातील दुध उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं निर्णय घेतला असून याबाबत दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज विधीमंडळात नि ...
विरोधी पक्षाचा शेतकरी प्रश्नावर स्थगन प्रस्ताव, शेतक-यांची ऐतिहासिक फसवणूक – विखे पाटील

विरोधी पक्षाचा शेतकरी प्रश्नावर स्थगन प्रस्ताव, शेतक-यांची ऐतिहासिक फसवणूक – विखे पाटील

नागपूर- कर्जमाफीच्या नावाखाली राज्यातील शेतक-यांची ऐतिहासिक फसवणूक सरकारनं केली असल्याची जोरदार टीका विरोधकांनी आज विधानसभेत केली आहे. याबाबत विरोधी प ...
राज्य सरकार मुंबईकरांचा अंत पाहत आहे – अजित पवार

राज्य सरकार मुंबईकरांचा अंत पाहत आहे – अजित पवार

नागपूर – गेली काही दिवसांपासून मुंबईमध्ये सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली असल्याचं पहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे क ...
…तर गाठ स्वाभिमानीशी आहे, राजू शेट्टींचा सरकारला इशारा !

…तर गाठ स्वाभिमानीशी आहे, राजू शेट्टींचा सरकारला इशारा !

मुंबई - गायीच्या दुधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं नाही तर १६ जुलैपासून मुंबईचा दूधपुरवठा तोडण्याचा इशारा  स्वाभिमानी शेतकरी सं ...
अजित पवार यांची सरकारवर जोरदार टीका !

अजित पवार यांची सरकारवर जोरदार टीका !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. नागपूरमध्ये अधिवेशन कुठल्या कारणासाठी घेण्यात आलं याचं उ ...
शिर्डी साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा !

शिर्डी साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा !

मुंबई -  शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांना राज्य सरकारकडून राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ...
महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा !

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा !

मुंबई – राज्याचे महाधिवक्ता असलेले आशुतोष कुंभकोणी यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागा ...
पेरणीबाबत राज्य सरकारचे शेतक-यांना महत्त्वाचे आवाहन !

पेरणीबाबत राज्य सरकारचे शेतक-यांना महत्त्वाचे आवाहन !

मुंबई - मान्सूनचे केरळात आगमन झाले असले तरी अद्याप तो महाराष्ट्रात आलेला नाही. त्याचे महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर सुद्धा पेरणीची घाई करू नये, असे आवा ...
1 2 3 4 5 6 10 40 / 91 POSTS