मुंबईकरांना वरळी-वांद्रे सी लिंक 2052 साला पर्यंत टोल द्यावा लागेल 

मुंबईकरांना वरळी-वांद्रे सी लिंक 2052 साला पर्यंत टोल द्यावा लागेल 

मुंबई –  वांद्रे वरळी समुद्र सेतू टोल आकारणी कालावधी 2039 वर्षा पर्यंत होती ती आता 2052 साला पर्यत वाढवला आहे.  वरळी वांद्रे समुद्र सेतू खर्च 1634 कोटी आला होता. समुद्र सेतू बांधणारी कंपनी खर्च, व्याज या सर्व गोष्टी धरून साधारण 1900 कोटी खर्च होत होतीं. या आधी 29 वर्ष टोल आकारणी कालावधी होता. 2039 साला पर्यत टोल आकारणी करण्यात येणार होती पण पायाभूत सुविधा समितीने टोल आकारणी यास 2052 साला पर्यॅत मुदत वाढ दिली आहे.  एकेरी 60 रूपये तर रिटर्न 90 रूपये टोल आकारणी सिं लिंक येथे केली जाते.

COMMENTS