माजी मंत्री हर्षवधन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा, हजारो शेतकरी रस्त्यावर..

माजी मंत्री हर्षवधन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा, हजारो शेतकरी रस्त्यावर..

इंदापूर – कर्जमाफी, वीजबिल माफी, साठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने शेतकऱयांचे कर्ज माफी,  भाटघर व खडकवासला धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी त्वरीत मिळावे, नीरा नदी कोरडी पडली आहे, त्यात पाणी सोडावे,  वीज बिल माफ करावे,  पिण्याच्या पाण्यासाठी त्वरित टँकर मंजूर करावेत, रोजगार हमीची कामे त्वरीत सुरु करावीत अशा मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि महिला सहभागी झाले होते.

 

COMMENTS