गोरक्षक आहेत की नरभक्षक, रामदास आठवलेंचा संताप

गोरक्षक आहेत की नरभक्षक, रामदास आठवलेंचा संताप

नवी दिल्ली – गोरक्षनाच्या नावावरुन देशात गुंडगिरी सुरू असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलीय. हे गोरक्षक आहेत की नरभक्षक या शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कोणीही कायदा हातात घेणे चुकीचं असल्याचं ते म्हणाले.  रोगी गायीचे चमडी काढण्याचे काम केले जात असले तरी मारहाण केली जात आहे.  बोगस गौरक्षक हल्ले करत आहेत.  गायरक्षा करा परंतू हल्ले करू नका असंही ते म्हणाले. समाजातून अजूनही जातीयवादी मानसिकता दिसून येते असंही म्हणाले.

COMMENTS