Tag: government

1 3 4 5 6 7 18 50 / 173 POSTS
…तर हैदराबादचही नाव बदलणार, भाजप नेत्याचं वक्तव्य !

…तर हैदराबादचही नाव बदलणार, भाजप नेत्याचं वक्तव्य !

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचं नाव बदलून अयोध्या असं ठेवलं आहे. त्यानंतर आता हैदराबाद शहराचंही नाव बद ...
लोकसभा निवडणुकीनंतर देश शुद्धीवर येणार, राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

लोकसभा निवडणुकीनंतर देश शुद्धीवर येणार, राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

मुंबई - ‘गेल्या साडे चार वर्षात भारतावर खूपच अत्याचार झाल्याने तो आयसीयूत पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीनंतरच आता तो शुद्धीवर येईल’, अशी बोचरी टीका मनसे ...
आबा असते तर अशी वागणूक दिली असती का ?

आबा असते तर अशी वागणूक दिली असती का ?

सांगली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी सांगली जिल्ह्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आह ...
हा उगवता नव्हे तर मावळता महाराष्ट्र – धनंजय मुंडे

हा उगवता नव्हे तर मावळता महाराष्ट्र – धनंजय मुंडे

मुंबई – हा उगवता नव्हे तर मावळता महाराष्ट्र झाला आहे. निवडणुकीआधी दिलेले एकही आश्वासन पाळले नाही. शेतक-यांचा ना सातबारा कोरा झाला, ना मराठा, धनगर समाज ...
सरकार राजू शेट्टींचा दाभोळकर करण्याच्या तयारीत – रविकांत तुपकर

सरकार राजू शेट्टींचा दाभोळकर करण्याच्या तयारीत – रविकांत तुपकर

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांवी धक्कादायक विधान केलं असून हे सरकार खासदार राजू शेट्टींचा दाभोळकर करण्याच्या त ...
मनमोहन सिंहांच्या काळात कसाबसह अनेक दहशतवाद्यांना फाशी दिली, त्यांना धोका नव्हता , मोदींना सतत धोका कसा ? – हार्दिक पटेल

मनमोहन सिंहांच्या काळात कसाबसह अनेक दहशतवाद्यांना फाशी दिली, त्यांना धोका नव्हता , मोदींना सतत धोका कसा ? – हार्दिक पटेल

मुंबई – गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच सांगलीमध्ये धनगर समजाच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. त्यानंतर आज ...
जलयुक्त शिवार योजनेत कसा झाला घोटाळा ? सचिन सावंतांनी उलगडून सांगितला !

जलयुक्त शिवार योजनेत कसा झाला घोटाळा ? सचिन सावंतांनी उलगडून सांगितला !

मुंबई – काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावत यांनी पुन्हा एकदा जलयुक्त शिवार योजनेवर सरकारवर जोरदार टीका केली आहे. जलयुक्त शिवार योजना पूर्णपणे फसली असून या ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारळ फोडला हे कुणाला पटले नाही का ? – अजित पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारळ फोडला हे कुणाला पटले नाही का ? – अजित पवार

मुंबई - राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे व र ...
ही उष्णता सरकारला कळली नाही तर सिंहासन जळून जाईल –उद्धव ठाकरे

ही उष्णता सरकारला कळली नाही तर सिंहासन जळून जाईल –उद्धव ठाकरे

पुणे - रविवारपासून मी शेतकरी आणि जनतेच्या भेटी घेतो आहे, परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सरकारविरोधात वातावरण गरम झालं आहे ही उष्णता सरकारला कळली नाही तर स ...
आपण चुकीचे निर्णय घेतोय, म्हणून गाढवं निवडून येतात, हार्दिक पटेल यांची सांगलीत भाजपवर जोरदार फटकेबाजी !

आपण चुकीचे निर्णय घेतोय, म्हणून गाढवं निवडून येतात, हार्दिक पटेल यांची सांगलीत भाजपवर जोरदार फटकेबाजी !

सांगली - आपण चुकीचे निर्णय घेतोय, म्हणून गाढव निवडून येतात, जागृत व्हा, गाढवांना निवडून देऊ नका असं आवाहन गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल ...
1 3 4 5 6 7 18 50 / 173 POSTS