Tag: राज्य सरकार

1 5 6 7 8 9 10 70 / 91 POSTS
एकनाथ खडसेंची आक्रमक भूमिका, उपोषणाला बसण्याचा सरकारला इशारा !

एकनाथ खडसेंची आक्रमक भूमिका, उपोषणाला बसण्याचा सरकारला इशारा !

जळगाव – एकनाथ खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पुढील आठ दिवसात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील ...
आज राष्ट्रीय जंतनाशक दिन, राज्यातील 2 कोटी 80 लाख मुलांसाठी जंतनाशक गोळ्या !

आज राष्ट्रीय जंतनाशक दिन, राज्यातील 2 कोटी 80 लाख मुलांसाठी जंतनाशक गोळ्या !

मुंबई - कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आ ...
“‘फसणवीस सरकार’राज्यातील जनतेशी ‘ब्ल्यू व्हेल’गेम खेळत आहे !”

“‘फसणवीस सरकार’राज्यातील जनतेशी ‘ब्ल्यू व्हेल’गेम खेळत आहे !”

मुंबई - राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे प्रकार व त्यात आता सुशिक्षित बेरोजगारांची पडलेली भर पाहता ...
तूर उत्पादक शेतक-यांना दिलासा, मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय !

तूर उत्पादक शेतक-यांना दिलासा, मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय !

मुबंई -  तूर खरेदीची सध्याची एकरी मर्यादा कमी असल्याने शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी अडचण येत आहे. शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी तूर खरेदीची एकरी मर्या ...
मंत्रालय आता मंत्रालय राहिलं नाही, आणखी एक धक्कादायक घटना !

मंत्रालय आता मंत्रालय राहिलं नाही, आणखी एक धक्कादायक घटना !

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयामध्ये आत्महत्येचं सत्र सुरु झालं आहे. काही दिवसांपूर्वीच धर्मा पाटील या शेतक-यानं आत्महत्या केली होती. त्यानं ...
आतापर्यंत ३१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ –सुभाष देशमुख

आतापर्यंत ३१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ –सुभाष देशमुख

मुंबई - राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंअंतर्गत आतापर्यंत ३१ लाख ३२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम व ...
राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड, 50 टक्केही निधी खर्च नाही !

राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड, 50 टक्केही निधी खर्च नाही !

मुंबई – राज्य सरकारचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने राज्यातील विकासकामांना कात्री लावली परंतु कात्री लावूनही उरले ...
“गाजरही म्हणतंय मला बाहेर काढू नका !”

“गाजरही म्हणतंय मला बाहेर काढू नका !”

औरंगाबाद – औरंगाबादमद्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोपात शरद पवारांसह सर्वच नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. कर्जमा ...
हल्लाबोल यात्रेचा समारोप, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका !

हल्लाबोल यात्रेचा समारोप, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका !

औरंगाबाद -  औरंगबादमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावर्षीचं ...
जस्टीस लोया मृत्यू प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश !

जस्टीस लोया मृत्यू प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश !

नवी दिल्ली -  जस्टीस लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र सरकारला सर्व कागदपत्रे सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. याचिकाकर्त्य ...
1 5 6 7 8 9 10 70 / 91 POSTS