Tag: on

1 2 3 4 5 6 142 40 / 1413 POSTS
मुंबईतून सिनेसृष्टी अन्यत्र हलवू देणार नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले VIDEO

मुंबईतून सिनेसृष्टी अन्यत्र हलवू देणार नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले VIDEO

मुंबई - मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तशीच मनोरंजन विश्वाचीही राजधानी आहे. मुंबईत मराठी आणि हिंदी चित्रपट निर्माण होतात. सिनेविश्वात मुंबईच्या बॉ ...
नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी – बाळासाहेब थोरात   

नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी – बाळासाहेब थोरात  

मुंबई - यावर्षीच्या मान्सूनने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार – विनायक राऊत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार – विनायक राऊत

मुंबई - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. तीस वर्षांपासून रखडलेले ...
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांची शिक्षा, भाजपकडून राजीनाम्याची मागणी ! VIDEO

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांची शिक्षा, भाजपकडून राजीनाम्याची मागणी ! VIDEO

मुंबई - पोलीस कर्मचाय्राला मारहाण केल्याप्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आल ...
भाजपने घाबरण्याचे कारण नाही,  जलयुक्त शिवार योजनेतील कामाची चौकशी होणार – जयंत पाटील

भाजपने घाबरण्याचे कारण नाही, जलयुक्त शिवार योजनेतील कामाची चौकशी होणार – जयंत पाटील

मुंबई - कॅग'च्या अहवालाने मागील सत्ताधाऱ्यांच्या जलयुक्त शिवार योजनेतील फसवणुकीचा फुगा फुटला आहे. कॅगने घेतलेल्या आक्षेपांवर चौकशी करण्याचा आमचा मानस ...
त्यावेळी शिवसेनाही सरकारमध्ये होती, मग कोणाची चौकशी करणार?  – आशिष शेलार

त्यावेळी शिवसेनाही सरकारमध्ये होती, मग कोणाची चौकशी करणार? – आशिष शेलार

मुंबई - जलयुक्त शिवार योजनेची चौकशी होणार असल्याचं वक्तव्य काल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. कॅग'च्या अहवालाने मागील सत्ताधाऱ्यांच्या जलयु ...
विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या नियुक्तीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय !

विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या नियुक्तीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय !

मुंबई - विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारकडून आज प्रस्ताव आणला जाणार असल्याची चर्चा होती. परंतु ऐनवेळी प् ...
राज्यपाल भाजपचा अजेंडा वापरतात का?- मंत्री उदय सामंत

राज्यपाल भाजपचा अजेंडा वापरतात का?- मंत्री उदय सामंत

मुंबई - राज्यपाल हे पद संविधानिक पद आहे. त्या पदाला मोठं महत्त्व आहे. मात्र महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे ते या पदाला शोभेल असे काम सुरू नाही. राज्यप ...
तुम्हाला हिंदूत्वाचं प्रमाणपत्र घेण्याची गरज – आशिष शेलार

तुम्हाला हिंदूत्वाचं प्रमाणपत्र घेण्याची गरज – आशिष शेलार

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला कोणाकडून हिंदूत्वाचं प्रमाणपत्र घेण्याची गरज नसल्याचं खरमरीत पत्र राज्यपालांना पाठवलं होतं. त्यावर भाजपचे ने ...
भाजपच्या आंदोलनावर अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची प्रतिक्रिया!

भाजपच्या आंदोलनावर अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची प्रतिक्रिया!

मुंबई - राज्यातील मंदिरं सुरु करण्याबाबत भाजपनं आंदोलन केलं आहे. राज्यातील सर्व मंदिरे उघडा अशा मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. यावर अन्न व औषध प्रशास ...
1 2 3 4 5 6 142 40 / 1413 POSTS