Tag: कर्जमाफी

1 2 3 4 10 / 40 POSTS
सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेवर  राजू शेट्टी म्हणाले…

सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टी म्हणाले…

कोल्हापूर - हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. 2 लाखांपर्यंतचं शेत ...
कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी, ‘या’ शेतकय्रांना मिळणार कर्जमाफी  !

कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी, ‘या’ शेतकय्रांना मिळणार कर्जमाफी !

नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. महात्मा फुले ...
शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!

शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!

नागपूर - राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा ...
राज्य सरकारची कर्जमाफी योजना ‘फ्लॉप’, 50 टक्क्यांहून अधिक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित – सचिन सावंत

राज्य सरकारची कर्जमाफी योजना ‘फ्लॉप’, 50 टक्क्यांहून अधिक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित – सचिन सावंत

मुंबई -  ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी हा भाजप शिवसेना सरकारचा दावा पूर्णपणे खोटा ठरला असून या कर्जमाफीतून ५० ...
सरकारनं 2017 मध्ये केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचं सत्य, आश्वासन काय दिले होते आणि वस्तुस्थिती काय आहे ?

सरकारनं 2017 मध्ये केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचं सत्य, आश्वासन काय दिले होते आणि वस्तुस्थिती काय आहे ?

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतक-यांसाठी जून 2017 मध्ये ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली होती. या घोषणेमध्ये 34 हजार कोटींची शेत ...
शेतकरी कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढली – भाजप आमदार अतुल भातखळकर

शेतकरी कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढली – भाजप आमदार अतुल भातखळकर

मुंबई - शेतकरी कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढली  असल्याचा दावा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी याबाबतचा दावा एक पत्रक काढून केला अ ...
विरोधी पक्षाचा शेतकरी प्रश्नावर स्थगन प्रस्ताव, शेतक-यांची ऐतिहासिक फसवणूक – विखे पाटील

विरोधी पक्षाचा शेतकरी प्रश्नावर स्थगन प्रस्ताव, शेतक-यांची ऐतिहासिक फसवणूक – विखे पाटील

नागपूर- कर्जमाफीच्या नावाखाली राज्यातील शेतक-यांची ऐतिहासिक फसवणूक सरकारनं केली असल्याची जोरदार टीका विरोधकांनी आज विधानसभेत केली आहे. याबाबत विरोधी प ...
…आणि मोदी म्हणातायत योग करा – अशोक चव्हाण

…आणि मोदी म्हणातायत योग करा – अशोक चव्हाण

औरंगाबाद - देशात भ्रष्टाचार, जातीयवाद बोकाळला आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. गोरगरिब लोकांना दोनवेळचे अन्न पोटाला मिळत नाही आणि पंतप्रधान नरें ...
कर्जासाठी बँकांवर मोर्चे काढा- अशोक चव्हाण

कर्जासाठी बँकांवर मोर्चे काढा- अशोक चव्हाण

मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. शेतकऱ्यांची दुरावस्था झाली आहे राज्यात 15 ...
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच येडियुरप्पांकडून मोठी घोषणा, काँग्रेस, जेडीएसची चिंता वाढली !

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच येडियुरप्पांकडून मोठी घोषणा, काँग्रेस, जेडीएसची चिंता वाढली !

बंगळूरू - कर्नाटक विधानसभेत बीएस येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी राज्यातील शेतक-यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळ ...
1 2 3 4 10 / 40 POSTS